You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
भारतातील अनेक ॠषी मुनींनी निरनिराळे वैज्ञानिक शोध लावल्याचा उल्लेख आपणास आपल्या धर्मग्रंथात किंवा रामायण महाभारत सारख्या महाकाव्यात आढळतो. अशा वक्तव्यांवर आधुनिक वैज्ञानिक बरेचदा टीका करतांना आढळतात.ज्या गोष्टींना शास्त्रीय पुराव्यांसह सिद्ध करता येऊ शकत नाही अशा गोष्टी मिथक या वर्गवारीत मोडून त्या नाकारल्या जातात. इसविसनपूर्व इतिहासात डोकावून बघितल्यास आपणास एक प्रश्न नेहमीच पडतो की त्याकाळच्या भारतीय लोकांना खरेच एवढे आधुनिक ज्ञान होते काय? हे जर खरे मानले तर आपण असे म्हणावे काय की रामायण, महाभारत, भगवद्गीता हे ग्रंथ केवळ कविकल्पनांचा आविष्कार आहेत? रामायण, महाभारत वास्तवात घडून गेल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.मग प्रश्न असा पडतो की त्याकाळी मानवास असलेले आधुनिक ज्ञान कोठे लोप पावले?काळाच्या ओघात ते ज्ञान कुठे नष्ट झाले असावे? त्याचा मागोवा कुठेच कां लागू शकत नाही? बरेचसे प्राचीन ज्ञान संस्कृत ग्रंथात असावे.असे ग्रंथ व ते ज्ञान भारतावर आक्रमण करणाऱ्या जेत्यांनी नष्ट केले असावेत असाही एक विचार प्रवाह आहे.नालंदा विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयात बरेच दुर्मिळ ज्ञानग्रंथ होते असे देखील आपण वाचलेले आहे.त्या...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book कालचक्र.